निवडून आल्यानंतर कारभार सांभाळण्याऐवजी तो कसा करावा याचे प्रशिक्षण घेण्यातच बराचसा वेळ जात आहे. मात्र, यापुढील काळात आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना उभे राहण्यासाठी पंचायत राजच्या विविध कामांचे प्रशिक्षण घेण्याची अट असावी का, असा विचार राज्य सरकार करीत आहे.
↧