खेड तालुक्यातील विमानतळाच्या प्रस्तावित ठिकाणी स्थानिक शेतक-यांच्या किती जमिनी शिल्लक राहिल्या आहेत? विकासाच्या दृष्टीने हा विमानतळ महत्त्वाचा असून, विकासच झाला नाही, तर जमिनीच्या किंमती वाढणार तरी कशा, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केला.
↧