‘सरकारी वकिलांच्या नेमणुका पुर्वी प्रमाणे गृहविभागाकडून होणे गरजेचे आहे. त्यामुळे गुन्हेगारांना शिक्षा लागण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. या नेमणुका गृहविभागाकाकडे देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक भूमिका घेत आहे,’ अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
↧