शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी रहिवास दाखल्यांसाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी शाळांमधून दाखले वाटप योजनेला पाच हजार विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला आहे. या विद्यार्थ्यांना लवकरच दाखल्यांचे वाटप केले जाणार आहे.
↧