मावळात ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सावटामुळे भात कापणी खोळंबली आहे. हातातोंडाशी आलेले भाताचे पीक धोक्यात आल्याने, शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले. पीक वाया जाऊ नये, यासाठी ते शेतातच झोडण्यासाठी शेतक-यांची लगबग सुरू आहे.
↧