राज्यात सुरू करण्यात आलेल्या पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेचे निकष पूर्ण करणा-या राज्यातील १२ हजार १९३ ग्रामपंचायतींना विकासासाठी ३८९ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे पहिल्या आणि दुस-या वर्षाचे निकष पूर्ण करणा-या दोन हजार ३७८ ग्रामपंचायतींना लोकसंख्येनुसार ३०० कोटीचा निधी दिला जाणार असल्याचे ग्रामविकास आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
↧