पीएमपीच्या अपघातामध्ये दोन महिन्यांत पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी पीएमपी प्रवासी मंचातर्फे करण्यात आली आहे.
↧