पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये आज २८ गावांचा नव्याने समावेश करून राज्य सरकारने अनेकांना धक्का दिला आहे. कोणाचीही मागणी नसताना अचानक सरकारने स्वतःहून घेतलेल्या या निर्णयामुळे सगळेच राजकीय पक्ष चकीत झाले आहेतच.
↧