Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 75772

राज्यातील धरणांत १५ टक्के घाटा

$
0
0
मान्सूनने राज्यातून काढता पाय घेतल्यामुळे धरणांमध्ये केवळ ६७ टक्के पाणीसाठा होऊ शकला असून गतवर्षीपेक्षा तब्बल १५ टक्के साठा कमी झाला आहे. धरणांत पुरेसा पाणीसाठा न झाल्याने पिण्यासह शेतीच्या पाण्यात काटकसर करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 75772

Trending Articles