मान्सूनने राज्यातून काढता पाय घेतल्यामुळे धरणांमध्ये केवळ ६७ टक्के पाणीसाठा होऊ शकला असून गतवर्षीपेक्षा तब्बल १५ टक्के साठा कमी झाला आहे. धरणांत पुरेसा पाणीसाठा न झाल्याने पिण्यासह शेतीच्या पाण्यात काटकसर करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
↧