अन्नधान्य वितरण कार्यालयात कामासाठी गेलेल्या नागरिकांची एजंटांकडून होणारी लूट थांबावी म्हणून शहरातील विविध भागात जिल्हाप्रशासनाने ‘महा ई-सेवा’ केंद्रे सुरू केली. परंतु, याच केंद्रातूनच नागरिकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
↧