सीबीएसई आणि अकरावी केंदीय प्रवेश समिती यांच्यातील विसंवादात यंदाही खंड पडलेला नाही. परिणामी, गोंधळाची परंपरा यंदाही कायम राहण्याची परंपरा शालेय स्तरावरील परीक्षा दिलेल्या सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अकरावी केंदीय प्रवेश प्रक्रियेत प्रवेश दिला जाणार नाही.
↧